विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी जन्मून सुद्धा, मला देवळात जायला आवडते. कमी गर्दीच्या देवळात. एखाद्या देवळात सकाळी लवकर दर्शनाला जाणे आणि संध्याकाळी दर्शनाला जाणे हे दोन स्वतंत्र अनुभव असतात. सकाळी एकतर गर्दी कमी असते. आवार स्वच्छ असतं. नुकत्याच लावलेल्या ऊदबत्त्या - धूप - कापूर - सगळ्यांचा छान गंध दरवळत असतो. वातावरण शांत आणि पूजा स्वीकारून देवबाप्पा फ्रेश हार वगैरे घालून निवांत असतो. ज्याला
Related Articles
This post first appeared on अशनं मे वसनं मे.., please read the originial post: here