Marathi Horror story-Missed a road (एक चुकलेला रस्ता)
आता २० डिसेंबर ची हि घटना… वेळ रात्रीचे ९.००.. ठिकाण नेरळ रेल्वे स्टेशन… रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची वर्दळ अगदीच कमी होती… पण नेरळहून पुढे काही पर्यटन स्थळं आहेत…तिकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनचालकांची मात्र भाऊगर्दी झाली होती… ६ अनोळखी मित्र..पहिल्यांदाच भेटलेले..एकमेकांच्या स्वभावापासून अगदीच अनभिज्ञ.. कोण कधी काय करेल किंवा काय करू शकतो याचा किंचितदेखील अंदाज नाही… मंगेश(मंग्या) च्या वाढदिवसासाठी भेटलेले…
अचानक रोह्या(रोहित) ने overnight चा plan केला आणि किश्या(कृष्णा) ने तो overnight कुठे करायचा यावर शिक्का मारला.. माथेरान च्या आसपास कोथळगड नावाच्या एका किल्ल्यावर overnight करायचा बेत आखला गेला… हसीम ने त्यच्या मराठी शाळेची काच-कूच करीत करीत अखेर overnight करायचं मान्य केलं… सुब्या (सुबोध) ला काही पर्यायच नव्हता…
त्यांनी नेरळस्टेशन ला जेवण केलं, खाण्यासाठी काही खाद्य सोबत घेतलं.. आता कोथळगड ला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यात खाजगी वाहनाने आणि उरलेल्या रस्त्यात रेल्वे track ने पायी जायचं ठरलं… पण कोथळगड नक्की कुठे आहे याबद्दल कोणालाच माहिती नव्हते..मग काय तोंड तर सोबत होतेच कि… त्यांनी तिथेच उभ्या असलेल्या वाहनचालकांना कोथळगडच्या च्या रस्त्याबद्दल विचारले असता वेग वेगळी उत्तरं मिळाली ती ऐकून ह्या ६ जणांच्या बोऱ्या उडाल्या…!! ६ हि जन full on confuse झाले…आता काय करायचे??? एवढ्यावर येऊन पुढचा plan रद्द तर करता येणार नव्हता. मग आता पुढे काय?? तरी कृष्णा ने, इतर चालकांपासून दूर उभ्या असलेल्या एका माणसाला कोथळगडाविषयी विचारले असता त्याने, तो गड माथेरान च्या डोंगरांमधून पुढे माथेरानच्याच विरुद्ध दिशेला असणाऱ्या डोंगरात आहे, असं अगदी ठामपणे सांगितलं. आता अशा द्विधा मनस्थिती मध्ये जी व्यक्ती ठामपणे बोलत असेल अशा व्यक्तीवर आपले मन लगेच विश्वास ठेवला.. त्यांनीदेखील हेच केलं.. त्या अनोळखी वाहनचालकावर अगदीच सहजतेने विश्वास ठेवला… आणि इथेच यांची फसगत झाली…
ज्या वाहनचालकाने त्यांना कोथळगडाविषयी माहिती दिली त्याच्याच गाडीत हे ६ जण बसले आणि दंगा मस्ती करीत करीत गाडी घाट चढू लागली. रोह्या आणि सुब्या पुढे त्या चालकाजवळ बसले होते..रोह्या ची मस्ती चालली होती पण सुब्या मात्र अगदीच शांत बसला होता..त्याचं त्या वाहनचालकाकडे आणि त्याच्या हालचालीकडे एकदम बारीक लक्ष होतं. रोह्यानं सुब्याला २-३ वेळा गप्पा मारण्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला पण सुब्यानं रोह्याकडे रागाचा कटाक्ष टाकला..रोह्याला सुब्याच्या त्या कटाक्षात एक प्रकारची गोपनीयता दिसली आणि रोह्या घाबरून पूर्ण घाटात गप्प बसला.. सुब्याची शांतता म्हणजे जणू तो त्या चालकाकडून संमोहितच झाला होता, इतकि भयानक वाटत होती..
मधेच थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती… सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती कि, ‘आज रात्रभर full on धिंगाणा… खूप सारी मस्ती आणि खूप साऱ्या गप्पा-गोष्टी आणि बरेच काही…
घाटात गाडी एकेक वळण घेऊन चढत होती. एक वळणावर चालकाने जोरदार ब्रेक मारून गाडी थांबवली. किशा आणि हसीम त्याला विचारू लागले काय झालं म्हणून??? त्याने दोघांकडे front rear mirror मधून पाहिलं…त्याची ती करडी नजर अनुत्तरीत होती.. त्याने मारलेल्या त्या जोरदार ब्रेकमुळे जणू सुब्याचं संमोहन भंग पावलं होतं आणि सुब्या जागा होऊन विचारत होता काय झालं???
तो चालक म्हणजे एक भयानक प्रकार होता. आख्ख्या रस्त्यात एक शब्दाने देखील बोलला नाही. त्याचा अवतारदेखील एकदम भयानक होता. दाढी वाढलेली. अंधारातसुद्धा त्याचे डोळे लाल पानावाल्यासारखे दिसत होते.. ओठ काळपट लाल होता.. गळ्याभोवती एक काळा मफलर गुंडाळलेला, आणि तसाच मफलर डोक्याभोवती देखील बांधलेला.. थंडी असूनदेखील शर्ट ची वरील २ बटणे उघडीच!!! असो, त्याने गाडी थांबवाल्यानंतर लगेच घाईतच गाडीतून खाली उतरला. आणि आम्हाला काहीच न बोलता फक्त मान हलवून ग्दीतून खाली उतरण्याचा इशारा केला. त्याचे हावभाव पाहून अगोदरपासुनच भित्रा असणारा सुश्या(सुशील) मात्र अजूनच घाबरत होता. त्याने तर हनुमाननामाचा जापच चालू केला होता.
असो,
ते ६ हि जण गाडीतून उतरून त्या चालकाला पैसे देऊन त्याला पुढील मार्ग कसा, आणि कुठून जातो ह्याची विचारणा करताच त्याने त्याचे तोंड उघडले.. प्रवासादरम्यान त्याने बोलण्याची हि पहिलीच वेळ होती.त्याने शब्द उच्चारताच मंग्याच्या अंगात थंडीच भरली.मंग्याला जणू कापरंच भरलं, त्याला त्या चालकाच्या आवाजातील भयानकता प्रकर्षाने जाणवली. त्याने चालकाचा आवाज ऐकताच दोन पावले मागे सरकण्याचा पवित्रा घेतला. त्या चालकाचा आवाज आता अतिशय घोगरा आणि मागच्यापेक्षा खूप वेगळा (भीतीदायक) भासत होता. सुश्या आणि मंग्या यांच्यात डोळ्यांतल्या डोळ्यांत काही इशारे झाले… त्या चालकाने त्यांना एका रेल्वे track कडे बोट दाखवले आणि सांगितले कि ह्या track ने सरळ एक तास चालत राहा, एक तासाभरात कोथळगड येईल… ह्यांनी आपल्या माना होकारार्थी हलवल्या आणि त्या चालकाला thank you म्हणून पुढे त्या track वर जाऊन उभे राहिले.
पाण्याच्या प्रवाहात भोवऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या पानाला कुठे माहित असतं कि त्याचा प्रवास विनाशाकडे होत आहे. अशीच काहिशी गात ह्या 6 मित्रांची झाली होती. इथे नियतीने त्यांची दुसऱ्यांदा फसगत केली होती… एक खेळ त्यांसोबत खेळला जात होता.. त्याचा सूत्रधार कोणीतरी भलताच होता.. हे ६ जण म्हणजे, “शिकारी एक आणि शिकार अनेक”,अशी गत ह्या ६ जणांची होणार होती..
सगळे उभे असतानाच सुश्या चे एका फलकावर लक्ष गेलं.. त्याने तो फलक मोबाईल च्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावर “track no 134” असं लिहिलेलं त्यास दिसलं.. त्याच्या मनात एक शांतता निर्माण झाली… त्याला मधेच कुठल्या horror मालिका किंवा पुस्तकाची आठवण झाली असावी!
वेळ साधारण रात्रीचे १०.३० झाली होती. हवेतल गारवा वर-वर चढत हिवाळ्याची जाणीव करून देत होता. लक्ख चंद्र्पकाश असूनदेखील(ते चालत असलेला रस्ता दिसण्याइतपत) ते ६ मित्र काळ्या वावटळाच्या गर्द छायेत चालत होते. चालता चालता त्यांनी त्या डोंगराचे एक वळण पूर्ण केले आणि चंद्र त्यांच्या विरुद्ध बाजूला गेल्याने तो त्या डोंगरआडोशाला झाकून गेला… आणि जवळपास पूर्णवेळ असणारा तो मंद चंदेरी प्रकाश आता अंधारात बदलला होता.. तो अंधार एक भयानकता निर्माण करीत होता. ह्या लोकांच्या गप्प रमल्या होत्या…
त्या अचानक येणाऱ्या काळोखाने त्या गप्पा मंदावल्या होत्या.. मंदावल्या कसल्या??? पूर्ण बंदच झाल्या होत्या.. वातात्वारणात एक गंभीरत आली होती.. सगळे जण रेल्वे रुळावरून जोडीने चालत होते..सगळ्यात पुढे कृष्णा आणि सुबोध होते.. त्यांच्यामागे गारठलेला मंग्या आणि भिलेला रोह्या, आणि सगळ्यात शेवटी हनुमाननामाचा जाप करणारा सुश्या आणि सुश्यावर हसणारा हसीम असे सगळे चालत होते… रोह्या ला इतर गोष्टींपेक्षा त्या भयावह अंधाराचीच जास्त भीती वाटत होती..
मनातल्या भयकारांना अंधारात स्वैर स्वातंत्र्य मिळते आणि तेच आकार प्रत्यक्षात आले तर माणसाची भीतीने बोबडी वळते… रोह्या त्यापैकीच एक होता…. मधेच थंडीची एखादी झुळूक वातावरण भयावह कारला पुरेशी होत होती… आणि थंड जुळूकेने देखील सुश्या ला घाम फुटत होता…
रेलेव रुळावर मधेच खड्डे येत होत होते आणि त्या खड्ड्यांवरून हे रेल्वेरूळ जात होते… अशाच एक खड्ड्यावर रेल्वे रुळात सुश्याचा पाय अडकला.. इथूनच खेळ सुरु झाला त्या ६ मित्रांच्या जीवघेण्या overnight चा!!
सुश्याचा पाय रेल्वे रुळात अडकलेला पाहून त्याच्याबरोबर चालत असलेला हसीम घाबरला आणि त्याने बाकीच्यांना आवाज दिला.. त्याच्या त्या आवाजाने अंधारातील शांतता भंग पावली होती. सुश्याच्या तर डोळ्यातच पाणी आले होते. स्ब्या, किशा, रोह्या आणि मंग्य तिथे जमा झाले होता, सुब्या ने त्याच्या मोबाईल चा torch on केला. त्याने तो torch सुश्याचा पाय अडकलेला तिथे मारलं. त्याच्या पायाला थोडीशी जखमा झाली होती. त्यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. थोडंसं रक्त येत होतं..
पण…
इतक्यात सुब्याने जोरात किंकाळी फोडली…. त्याच्या त्या किंकाळीने सगळेच भेदरून गेले, कि ह्याला झाला तरी काय?? माथेरान च्या अंधार डोंगररांगेत त्याच्या त्या किंकाळीचे प्रतिध्वनी उमटू लागले. तो क्षण अतिशय भयावह होता.. त्या किंकाळीने जणू त्यांच्यावरील भीतीचे सावट जणू अजूनच गडद केले होते…सुब्याच्या त्या विस्मित
+किंकाळी ने झोपलेले रातकिडे जणू जागे झाले आणि कीर – कीरु लागले… कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज जोर धरू लागला होता.
सुब्या ने ओरडतच सुश्याचा पाय जिथे अडकला होता त्या खड्ड्याकडे बोट दाखवून इशारा केला….
मोबाईल चा उजेड देखील अपुराच होता त्या उजेडात त्यांना दोन लाल रंगाच्या गोल (हिरेसदृश) वस्तू चमकल्यासाखे दिसत होते…त्या वस्तूची चमक मनमोहून टाकणारी आणि तितकीच भयानक होती.. सर्वांनी सुश्याचा पाय तिथून काढायचा प्रयत्न चालू केला… सुब्याचे त्या दोन हिऱ्यांवरून लक्ष काही केल्या हटत नव्हते.. सुश्याचा पाय तिथून काही केल्या निघत नव्हता.. मंग्या आणि सुश्या खुप घाबरले होते. रोह्या सुश्या ला धीर देत होता… आणि किशा आणि हसीम सुश्याचा अडकलेला पाय मोकळा करण्यात गुंतले होते… इतक्यात मंग्याने देखील त्याच्या मोबाईल चा torch on करून सुश्याच्या पायावर उजेड टाकला आणि आता मात्र सगळ्यांची बोबडीच वळली…कारण त्या चमकणाऱ्या दोन वस्तुंची हालचाल होत होती.. मंग्या ने त्याचा मोबाईल त्या वस्तूच्या अजून थोडा जवळ नेला आणि त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं ते शब्दांत खरच वर्णन करण्यासारखं नाहीये… त्या चमकणाऱ्या दोन गोल गोष्टी दुसरं तिसरं काही नसून तिथे एक काळ मांजर होतं.. जे कि अस्पष्ट दिसत होतं, आणि त्या मांजराच्या समोर काही मांसाचे तुकडे पडले होते.. ते पाहून सुश्याने पायाला जोरात हिसका दिला आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याचा नख उखडला गेला,.. तो जोरात ओरडला… त्याच्या अंगठ्यातून रक्ताची धार लागली होती, खड्ड्यातील मांजराने त्याच रक्ताच्या धारेला तोंड लावले… ते पाहून सुश्याचा तर पारच धीर खचला…. सुश्या आता थरथरत होता… त्याची बोबडी वळली होती..सगळेजण घाबरून गेले होते… मंग्या ला तर जणु कापरंच भरलं होतं..
सुश्याचा पाय तिथून कसाबसा निघाला.. खरच एवढं घाबरून देखील धीरानं वागणाऱ्या सुश्याच्या तेवढ्या धाडसाची दाद द्यायलाच हवी… एवढा घाबरून देखील त्याने भीतीला स्वतःवर हावी होऊ दिले नाही हेच लाखमोलाचं धैर्य!!
एवढं सगळं घडत होतं.. सगळी पोरं घाबरली होती… किशाला या गोष्टींची सवय आणि माहिती असल्यामुळे तो त्याची भीती लपवत होता.. हसीमच्या हलक्या फुलक्या विनोदातून हा गंभीर प्रसंग झाकून जात होता… मंग्या पण वातावरण हलकं करायचा प्रयत्न करत होता.. पण रोह्या त्याची भीती लपवू शकट नव्हता. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. आपण खूप मोठ्या भानगडीत अडकणार हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलं होतं.. आणि सुब्या एवढं सगळं घडत असताना शांत कसा काय बसू शकत होता काय माहित?? पण तो असा नव्हता मुळात..कसल्या ध्यानात मग्न होता तो कोणास ठाऊक.. घडले त्याचं न दुख: होतं न क्लेश न भीती ! त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते ! त्याचा चेहरा भावशून्य होता !
सुशील चा पाय आता त्या track मधून सुटला होता. तो अगदी घामाघुम झाला होता, त्याच्या डोळ्यांत पाणी होते. भीती होती. पण पायाचं थोडक्यात निभावाल्याचा आनंददेखील होता. पण आनंद देणारे क्षण हे ” क्षणभंगुर” असतात ह्याची कदाचित त्याला कल्पना नव्हती. आताशी कुठे सुरवात झाली होती. ते “जे” कशाच्या जाळ्यात अडकत होते, हि त्याची केवळ एक पूर्वकल्पना, एक झलक होती… असली खेळ तर अजून बाकी होता…..
अचानक रोह्या(रोहित) ने overnight चा plan केला आणि किश्या(कृष्णा) ने तो overnight कुठे करायचा यावर शिक्का मारला.. माथेरान च्या आसपास कोथळगड नावाच्या एका किल्ल्यावर overnight करायचा बेत आखला गेला… हसीम ने त्यच्या मराठी शाळेची काच-कूच करीत करीत अखेर overnight करायचं मान्य केलं… सुब्या (सुबोध) ला काही पर्यायच नव्हता…
त्यांनी नेरळस्टेशन ला जेवण केलं, खाण्यासाठी काही खाद्य सोबत घेतलं.. आता कोथळगड ला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यात खाजगी वाहनाने आणि उरलेल्या रस्त्यात रेल्वे track ने पायी जायचं ठरलं… पण कोथळगड नक्की कुठे आहे याबद्दल कोणालाच माहिती नव्हते..मग काय तोंड तर सोबत होतेच कि… त्यांनी तिथेच उभ्या असलेल्या वाहनचालकांना कोथळगडच्या च्या रस्त्याबद्दल विचारले असता वेग वेगळी उत्तरं मिळाली ती ऐकून ह्या ६ जणांच्या बोऱ्या उडाल्या…!! ६ हि जन full on confuse झाले…आता काय करायचे??? एवढ्यावर येऊन पुढचा plan रद्द तर करता येणार नव्हता. मग आता पुढे काय?? तरी कृष्णा ने, इतर चालकांपासून दूर उभ्या असलेल्या एका माणसाला कोथळगडाविषयी विचारले असता त्याने, तो गड माथेरान च्या डोंगरांमधून पुढे माथेरानच्याच विरुद्ध दिशेला असणाऱ्या डोंगरात आहे, असं अगदी ठामपणे सांगितलं. आता अशा द्विधा मनस्थिती मध्ये जी व्यक्ती ठामपणे बोलत असेल अशा व्यक्तीवर आपले मन लगेच विश्वास ठेवला.. त्यांनीदेखील हेच केलं.. त्या अनोळखी वाहनचालकावर अगदीच सहजतेने विश्वास ठेवला… आणि इथेच यांची फसगत झाली…
ज्या वाहनचालकाने त्यांना कोथळगडाविषयी माहिती दिली त्याच्याच गाडीत हे ६ जण बसले आणि दंगा मस्ती करीत करीत गाडी घाट चढू लागली. रोह्या आणि सुब्या पुढे त्या चालकाजवळ बसले होते..रोह्या ची मस्ती चालली होती पण सुब्या मात्र अगदीच शांत बसला होता..त्याचं त्या वाहनचालकाकडे आणि त्याच्या हालचालीकडे एकदम बारीक लक्ष होतं. रोह्यानं सुब्याला २-३ वेळा गप्पा मारण्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला पण सुब्यानं रोह्याकडे रागाचा कटाक्ष टाकला..रोह्याला सुब्याच्या त्या कटाक्षात एक प्रकारची गोपनीयता दिसली आणि रोह्या घाबरून पूर्ण घाटात गप्प बसला.. सुब्याची शांतता म्हणजे जणू तो त्या चालकाकडून संमोहितच झाला होता, इतकि भयानक वाटत होती..
मधेच थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती… सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती कि, ‘आज रात्रभर full on धिंगाणा… खूप सारी मस्ती आणि खूप साऱ्या गप्पा-गोष्टी आणि बरेच काही…
घाटात गाडी एकेक वळण घेऊन चढत होती. एक वळणावर चालकाने जोरदार ब्रेक मारून गाडी थांबवली. किशा आणि हसीम त्याला विचारू लागले काय झालं म्हणून??? त्याने दोघांकडे front rear mirror मधून पाहिलं…त्याची ती करडी नजर अनुत्तरीत होती.. त्याने मारलेल्या त्या जोरदार ब्रेकमुळे जणू सुब्याचं संमोहन भंग पावलं होतं आणि सुब्या जागा होऊन विचारत होता काय झालं???
तो चालक म्हणजे एक भयानक प्रकार होता. आख्ख्या रस्त्यात एक शब्दाने देखील बोलला नाही. त्याचा अवतारदेखील एकदम भयानक होता. दाढी वाढलेली. अंधारातसुद्धा त्याचे डोळे लाल पानावाल्यासारखे दिसत होते.. ओठ काळपट लाल होता.. गळ्याभोवती एक काळा मफलर गुंडाळलेला, आणि तसाच मफलर डोक्याभोवती देखील बांधलेला.. थंडी असूनदेखील शर्ट ची वरील २ बटणे उघडीच!!! असो, त्याने गाडी थांबवाल्यानंतर लगेच घाईतच गाडीतून खाली उतरला. आणि आम्हाला काहीच न बोलता फक्त मान हलवून ग्दीतून खाली उतरण्याचा इशारा केला. त्याचे हावभाव पाहून अगोदरपासुनच भित्रा असणारा सुश्या(सुशील) मात्र अजूनच घाबरत होता. त्याने तर हनुमाननामाचा जापच चालू केला होता.
असो,
ते ६ हि जण गाडीतून उतरून त्या चालकाला पैसे देऊन त्याला पुढील मार्ग कसा, आणि कुठून जातो ह्याची विचारणा करताच त्याने त्याचे तोंड उघडले.. प्रवासादरम्यान त्याने बोलण्याची हि पहिलीच वेळ होती.त्याने शब्द उच्चारताच मंग्याच्या अंगात थंडीच भरली.मंग्याला जणू कापरंच भरलं, त्याला त्या चालकाच्या आवाजातील भयानकता प्रकर्षाने जाणवली. त्याने चालकाचा आवाज ऐकताच दोन पावले मागे सरकण्याचा पवित्रा घेतला. त्या चालकाचा आवाज आता अतिशय घोगरा आणि मागच्यापेक्षा खूप वेगळा (भीतीदायक) भासत होता. सुश्या आणि मंग्या यांच्यात डोळ्यांतल्या डोळ्यांत काही इशारे झाले… त्या चालकाने त्यांना एका रेल्वे track कडे बोट दाखवले आणि सांगितले कि ह्या track ने सरळ एक तास चालत राहा, एक तासाभरात कोथळगड येईल… ह्यांनी आपल्या माना होकारार्थी हलवल्या आणि त्या चालकाला thank you म्हणून पुढे त्या track वर जाऊन उभे राहिले.
पाण्याच्या प्रवाहात भोवऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या पानाला कुठे माहित असतं कि त्याचा प्रवास विनाशाकडे होत आहे. अशीच काहिशी गात ह्या 6 मित्रांची झाली होती. इथे नियतीने त्यांची दुसऱ्यांदा फसगत केली होती… एक खेळ त्यांसोबत खेळला जात होता.. त्याचा सूत्रधार कोणीतरी भलताच होता.. हे ६ जण म्हणजे, “शिकारी एक आणि शिकार अनेक”,अशी गत ह्या ६ जणांची होणार होती..
सगळे उभे असतानाच सुश्या चे एका फलकावर लक्ष गेलं.. त्याने तो फलक मोबाईल च्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावर “track no 134” असं लिहिलेलं त्यास दिसलं.. त्याच्या मनात एक शांतता निर्माण झाली… त्याला मधेच कुठल्या horror मालिका किंवा पुस्तकाची आठवण झाली असावी!
वेळ साधारण रात्रीचे १०.३० झाली होती. हवेतल गारवा वर-वर चढत हिवाळ्याची जाणीव करून देत होता. लक्ख चंद्र्पकाश असूनदेखील(ते चालत असलेला रस्ता दिसण्याइतपत) ते ६ मित्र काळ्या वावटळाच्या गर्द छायेत चालत होते. चालता चालता त्यांनी त्या डोंगराचे एक वळण पूर्ण केले आणि चंद्र त्यांच्या विरुद्ध बाजूला गेल्याने तो त्या डोंगरआडोशाला झाकून गेला… आणि जवळपास पूर्णवेळ असणारा तो मंद चंदेरी प्रकाश आता अंधारात बदलला होता.. तो अंधार एक भयानकता निर्माण करीत होता. ह्या लोकांच्या गप्प रमल्या होत्या…
त्या अचानक येणाऱ्या काळोखाने त्या गप्पा मंदावल्या होत्या.. मंदावल्या कसल्या??? पूर्ण बंदच झाल्या होत्या.. वातात्वारणात एक गंभीरत आली होती.. सगळे जण रेल्वे रुळावरून जोडीने चालत होते..सगळ्यात पुढे कृष्णा आणि सुबोध होते.. त्यांच्यामागे गारठलेला मंग्या आणि भिलेला रोह्या, आणि सगळ्यात शेवटी हनुमाननामाचा जाप करणारा सुश्या आणि सुश्यावर हसणारा हसीम असे सगळे चालत होते… रोह्या ला इतर गोष्टींपेक्षा त्या भयावह अंधाराचीच जास्त भीती वाटत होती..
मनातल्या भयकारांना अंधारात स्वैर स्वातंत्र्य मिळते आणि तेच आकार प्रत्यक्षात आले तर माणसाची भीतीने बोबडी वळते… रोह्या त्यापैकीच एक होता…. मधेच थंडीची एखादी झुळूक वातावरण भयावह कारला पुरेशी होत होती… आणि थंड जुळूकेने देखील सुश्या ला घाम फुटत होता…
रेलेव रुळावर मधेच खड्डे येत होत होते आणि त्या खड्ड्यांवरून हे रेल्वेरूळ जात होते… अशाच एक खड्ड्यावर रेल्वे रुळात सुश्याचा पाय अडकला.. इथूनच खेळ सुरु झाला त्या ६ मित्रांच्या जीवघेण्या overnight चा!!
सुश्याचा पाय रेल्वे रुळात अडकलेला पाहून त्याच्याबरोबर चालत असलेला हसीम घाबरला आणि त्याने बाकीच्यांना आवाज दिला.. त्याच्या त्या आवाजाने अंधारातील शांतता भंग पावली होती. सुश्याच्या तर डोळ्यातच पाणी आले होते. स्ब्या, किशा, रोह्या आणि मंग्य तिथे जमा झाले होता, सुब्या ने त्याच्या मोबाईल चा torch on केला. त्याने तो torch सुश्याचा पाय अडकलेला तिथे मारलं. त्याच्या पायाला थोडीशी जखमा झाली होती. त्यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. थोडंसं रक्त येत होतं..
पण…
इतक्यात सुब्याने जोरात किंकाळी फोडली…. त्याच्या त्या किंकाळीने सगळेच भेदरून गेले, कि ह्याला झाला तरी काय?? माथेरान च्या अंधार डोंगररांगेत त्याच्या त्या किंकाळीचे प्रतिध्वनी उमटू लागले. तो क्षण अतिशय भयावह होता.. त्या किंकाळीने जणू त्यांच्यावरील भीतीचे सावट जणू अजूनच गडद केले होते…सुब्याच्या त्या विस्मित
+किंकाळी ने झोपलेले रातकिडे जणू जागे झाले आणि कीर – कीरु लागले… कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज जोर धरू लागला होता.
सुब्या ने ओरडतच सुश्याचा पाय जिथे अडकला होता त्या खड्ड्याकडे बोट दाखवून इशारा केला….
मोबाईल चा उजेड देखील अपुराच होता त्या उजेडात त्यांना दोन लाल रंगाच्या गोल (हिरेसदृश) वस्तू चमकल्यासाखे दिसत होते…त्या वस्तूची चमक मनमोहून टाकणारी आणि तितकीच भयानक होती.. सर्वांनी सुश्याचा पाय तिथून काढायचा प्रयत्न चालू केला… सुब्याचे त्या दोन हिऱ्यांवरून लक्ष काही केल्या हटत नव्हते.. सुश्याचा पाय तिथून काही केल्या निघत नव्हता.. मंग्या आणि सुश्या खुप घाबरले होते. रोह्या सुश्या ला धीर देत होता… आणि किशा आणि हसीम सुश्याचा अडकलेला पाय मोकळा करण्यात गुंतले होते… इतक्यात मंग्याने देखील त्याच्या मोबाईल चा torch on करून सुश्याच्या पायावर उजेड टाकला आणि आता मात्र सगळ्यांची बोबडीच वळली…कारण त्या चमकणाऱ्या दोन वस्तुंची हालचाल होत होती.. मंग्या ने त्याचा मोबाईल त्या वस्तूच्या अजून थोडा जवळ नेला आणि त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं ते शब्दांत खरच वर्णन करण्यासारखं नाहीये… त्या चमकणाऱ्या दोन गोल गोष्टी दुसरं तिसरं काही नसून तिथे एक काळ मांजर होतं.. जे कि अस्पष्ट दिसत होतं, आणि त्या मांजराच्या समोर काही मांसाचे तुकडे पडले होते.. ते पाहून सुश्याने पायाला जोरात हिसका दिला आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याचा नख उखडला गेला,.. तो जोरात ओरडला… त्याच्या अंगठ्यातून रक्ताची धार लागली होती, खड्ड्यातील मांजराने त्याच रक्ताच्या धारेला तोंड लावले… ते पाहून सुश्याचा तर पारच धीर खचला…. सुश्या आता थरथरत होता… त्याची बोबडी वळली होती..सगळेजण घाबरून गेले होते… मंग्या ला तर जणु कापरंच भरलं होतं..
सुश्याचा पाय तिथून कसाबसा निघाला.. खरच एवढं घाबरून देखील धीरानं वागणाऱ्या सुश्याच्या तेवढ्या धाडसाची दाद द्यायलाच हवी… एवढा घाबरून देखील त्याने भीतीला स्वतःवर हावी होऊ दिले नाही हेच लाखमोलाचं धैर्य!!
एवढं सगळं घडत होतं.. सगळी पोरं घाबरली होती… किशाला या गोष्टींची सवय आणि माहिती असल्यामुळे तो त्याची भीती लपवत होता.. हसीमच्या हलक्या फुलक्या विनोदातून हा गंभीर प्रसंग झाकून जात होता… मंग्या पण वातावरण हलकं करायचा प्रयत्न करत होता.. पण रोह्या त्याची भीती लपवू शकट नव्हता. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. आपण खूप मोठ्या भानगडीत अडकणार हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलं होतं.. आणि सुब्या एवढं सगळं घडत असताना शांत कसा काय बसू शकत होता काय माहित?? पण तो असा नव्हता मुळात..कसल्या ध्यानात मग्न होता तो कोणास ठाऊक.. घडले त्याचं न दुख: होतं न क्लेश न भीती ! त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते ! त्याचा चेहरा भावशून्य होता !
सुशील चा पाय आता त्या track मधून सुटला होता. तो अगदी घामाघुम झाला होता, त्याच्या डोळ्यांत पाणी होते. भीती होती. पण पायाचं थोडक्यात निभावाल्याचा आनंददेखील होता. पण आनंद देणारे क्षण हे ” क्षणभंगुर” असतात ह्याची कदाचित त्याला कल्पना नव्हती. आताशी कुठे सुरवात झाली होती. ते “जे” कशाच्या जाळ्यात अडकत होते, हि त्याची केवळ एक पूर्वकल्पना, एक झलक होती… असली खेळ तर अजून बाकी होता…..
सुश्या च्या पायातील नखातून येणारी रक्ताची धार थोडी कमी झाली होती…त्याला त्या जखमेच्या वेदना कमी होत्या आणि भीतीच्या वेदना जास्त होत्या. त्याला भानच नव्हतं कि त्याच्या पायाला काही जखम आहे. सुब्या अजून शांत होता. जणू एक ध्यानस्थ साध्वीच!! त्याचं फक्त शरीर तिथं होतं, मन कुठे होतं काय माहित??? असो, त्या 6 मित्रांचा विनाशाकडील प्रवास आता अजून गंभीर होत चालला होता.. एवढं सगळं घडून सुबोध अगदीच भावशून्य होता, उलट किश्या चिंतातूर होता. त्याला कदाचित माहित असावं कि आता इथपर्यंत येऊन पुन्हा माघारी जानेदेखील धोक्याचे… हसीमचे मात्र अस्सल पुणेरी जोक चालूच होते आणि त्यावर मंग्या आणि सुश्या बळच हसल्यासारखे हसत होते. पण मनात भीती हि होतीच…
ते हळू हळू पुढे वाटचाल करीत होते, तस-तशी त्यांच्यावरील सावटाची छाया गडद होत चालली होती.. काही वेळापूर्वी सुश्यासोबत जे काही घडलं त्यातून सगळेजण सावरले होतेच… सुश्याची भीतीमधून काही सुटका होत नव्हती.. सगळे आता शांत होते… ते लोक पुढे पुढे चालत होते.. त्यांना आता पाऊलो-पाऊली भीती वाटत होती पण त्या गर्द रात्री त्यांना पुढे चालत जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.
चालत चालत ते एक वळणावर आले आणि त्यांनी एक डोंगर पार केला त्यामुळे काही वेळ त्यांच्या डोक्यावर असणारा चंद्र आता त्या डोंगराआडोशाला गेला आणि त्यांच्यावर अंधारी छाया पुन्हा पसरली.. ते पुढे चालत एक वळणावर येऊन पोहचले.
कळत न कळत वातावरणात अमानवीय शक्तींचा वावर असल्याचे जाणवत होतेच…. मध्येच कोणीतरी कृष्णाच्या पायावर पाय देऊन त्याच्या बाजूला गेल्याचा भास त्याला झाला… तो क्षणभर बिचकला…
पण तो सगळं जाणून अंजान होऊन चालत होता.. कारण त्याला माहित होतं कि जर त्याने ह्या गीश्तीची वाच्यता केली तर सगळे अजूनच घाबरतील… म्हणून तो शांत होता.. !
वेळ अघोरी झाली होती. आतापर्यंत सगळं जणू एखाद्या तांडवाच्या सुरवातीप्रमाणे घडत आलं होतं.. भीतीने सगळ्यांच्या मनावर जणू अधिराज्य करायचा बेत आखला होता… सुब्या ची शांत साधी ह्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय होती. त्याने नेरळपासून चकार शब्द देखील उच्चारला नव्हता. आणि त्यातच भर कि काय म्हणून, सुष्याला पायाला वेदना होऊ लागल्या होत्या… कोणाला कळो न कळो पण किश्या ला कळून चुकले होते कि, हा प्रवास त्यांच्या विनाशाकडे चालू आहे… आणि ह्यातून हाती काहीच लागणार नव्हते….
चालत चालत ते एक वळणावर येऊन थांबले… ते वळण जरा विक्षिप्तच होते… त्या वळणावर track च्या दुतर्फा असणाऱ्या झुडूपांनी एक बोगादाच तयार केला होता. तो झाडेरी बोगदा एखाद्या असली बोगाद्यासारखा भासत होता.. त्याच्या अलीकडेच कोणीतरी वृद्ध व्यक्ती बसला आहे असे सतत वाटत होते… त्यांना ते कदाचित त्यांचे भ्रम असावे असे वाटले… म्हणून पुढे जाण्याच्या हेतूने त्यांनी काही पाऊले पुढे टाकताच….
ती वृद्ध व्यक्तीने तिथून हालचाल केल्यासारखी दिसली… ति व्यक्ती उठून त्या झाडेरी बोगद्यात कुठेतरी दिसेनाशी झाली. आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष कुणीतरी व्यक्ती दिसण्याची हि पहिलीच वेळ होती… सगळ्यांची जाम फाटली पण हसीम मात्र मस्करीच करत होता…. ते सगळे अजून थोडे पुढे म्हणजे अगदी त्या बोगद्याजवळ येऊन थांबले तिथे त्याने काहीतरी विलक्षण बदल जाणवू लागले..
ते सगळे जगाच्या जागीच थांबले… त्यांना वातावरणातील बदल प्रक्स्र्ष
ते हळू हळू पुढे वाटचाल करीत होते, तस-तशी त्यांच्यावरील सावटाची छाया गडद होत चालली होती.. काही वेळापूर्वी सुश्यासोबत जे काही घडलं त्यातून सगळेजण सावरले होतेच… सुश्याची भीतीमधून काही सुटका होत नव्हती.. सगळे आता शांत होते… ते लोक पुढे पुढे चालत होते.. त्यांना आता पाऊलो-पाऊली भीती वाटत होती पण त्या गर्द रात्री त्यांना पुढे चालत जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.
चालत चालत ते एक वळणावर आले आणि त्यांनी एक डोंगर पार केला त्यामुळे काही वेळ त्यांच्या डोक्यावर असणारा चंद्र आता त्या डोंगराआडोशाला गेला आणि त्यांच्यावर अंधारी छाया पुन्हा पसरली.. ते पुढे चालत एक वळणावर येऊन पोहचले.
कळत न कळत वातावरणात अमानवीय शक्तींचा वावर असल्याचे जाणवत होतेच…. मध्येच कोणीतरी कृष्णाच्या पायावर पाय देऊन त्याच्या बाजूला गेल्याचा भास त्याला झाला… तो क्षणभर बिचकला…
पण तो सगळं जाणून अंजान होऊन चालत होता.. कारण त्याला माहित होतं कि जर त्याने ह्या गीश्तीची वाच्यता केली तर सगळे अजूनच घाबरतील… म्हणून तो शांत होता.. !
वेळ अघोरी झाली होती. आतापर्यंत सगळं जणू एखाद्या तांडवाच्या सुरवातीप्रमाणे घडत आलं होतं.. भीतीने सगळ्यांच्या मनावर जणू अधिराज्य करायचा बेत आखला होता… सुब्या ची शांत साधी ह्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय होती. त्याने नेरळपासून चकार शब्द देखील उच्चारला नव्हता. आणि त्यातच भर कि काय म्हणून, सुष्याला पायाला वेदना होऊ लागल्या होत्या… कोणाला कळो न कळो पण किश्या ला कळून चुकले होते कि, हा प्रवास त्यांच्या विनाशाकडे चालू आहे… आणि ह्यातून हाती काहीच लागणार नव्हते….
चालत चालत ते एक वळणावर येऊन थांबले… ते वळण जरा विक्षिप्तच होते… त्या वळणावर track च्या दुतर्फा असणाऱ्या झुडूपांनी एक बोगादाच तयार केला होता. तो झाडेरी बोगदा एखाद्या असली बोगाद्यासारखा भासत होता.. त्याच्या अलीकडेच कोणीतरी वृद्ध व्यक्ती बसला आहे असे सतत वाटत होते… त्यांना ते कदाचित त्यांचे भ्रम असावे असे वाटले… म्हणून पुढे जाण्याच्या हेतूने त्यांनी काही पाऊले पुढे टाकताच….
ती वृद्ध व्यक्तीने तिथून हालचाल केल्यासारखी दिसली… ति व्यक्ती उठून त्या झाडेरी बोगद्यात कुठेतरी दिसेनाशी झाली. आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष कुणीतरी व्यक्ती दिसण्याची हि पहिलीच वेळ होती… सगळ्यांची जाम फाटली पण हसीम मात्र मस्करीच करत होता…. ते सगळे अजून थोडे पुढे म्हणजे अगदी त्या बोगद्याजवळ येऊन थांबले तिथे त्याने काहीतरी विलक्षण बदल जाणवू लागले..
ते सगळे जगाच्या जागीच थांबले… त्यांना वातावरणातील बदल प्रक्स्र्ष