अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंधन भेसळखोरांचे कृत्य ‘महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे’ हे वाक्य आता इतिहासजमा झाले असून गुंडगिरीमध्ये आता महाराष्ट्राने बिहारला खूप मागे टाकले आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. ‘कायद्याच्या राज्या’चे अस्तित्वच उरलेले नाही अशी भीषण घटना आज नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी येथे घडली. भर रस्त्यावर इंधनतेलाची भेसळ
Related Articles
This post first appeared on मराठी पेपर - आय ओपनर, please read the originial post: here