Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

महाराष्ट्राचा झाला बिहार

अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंधन भेसळखोरांचे कृत्य ‘महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे’ हे वाक्य आता इतिहासजमा झाले असून गुंडगिरीमध्ये आता महाराष्ट्राने बिहारला खूप मागे टाकले आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. ‘कायद्याच्या राज्या’चे अस्तित्वच उरलेले नाही अशी भीषण घटना आज नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी येथे घडली. भर रस्त्यावर इंधनतेलाची भेसळ

Share the post

महाराष्ट्राचा झाला बिहार

×

Subscribe to मराठी पेपर - आय ओपनर

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×