साहित्य( कंसात प्रमाण)तांदुळ (6), उडिद डाळ(2), धणे(1), चणा डाळ(0.5), जिरे(0.25), मिरे(0.10)तांदूळ धुवून सुकवून घेणे.नंतर सगळं सुटं सुटं मंद गॅसवर गुलाबी भाजून घेणे.आणि मग दळणे.मटण, चिकन, मसूर आमटी वगैरे सोबत खायचे असतील तर, मीठ, हळद, पाणी घालून थालिपीठा इतकं घट्ट भिजवून झाकून ठेवणे. दहा मिनिटांनी पाण्याचा हात लावून पुरीसारखे थापून तळणे. टम्म फुगतात.नुसते खायचे असतील तर जास्तीचे तिखट, कोथिंबीर