मूळ वाल्मिकी रामायणामधे नाही परंतु पुढे भवभुतिच्या रामायणामधे शांता हिचा उल्लेख सापडतो. दशरथ, कौसल्याला पहिली मुलगी झाली तिचं नाव शांता. एक कथा असं सांगते की शांताच्या जन्मानंतर आयोध्येत सलग 12 वर्ष दुष्काळ पडला. तो शांतामुळे असा समज होऊन दशरथाने कौसल्येची बहिण वर्षिणी हिला शांता देऊन टाकली. वर्षिणी ही अंगदेशाचा राजा रोमपद याची पत्नी.दुसरी कथा असं सांगते की वर्षिणी कौसल्याला भेटायला आली तेव्हा