आज काही काही वाचलं अन एक दोन वेगळे विचार मनात आलेत। जमेल तसं लिहिते। माझा यावर अभ्यास नाही। शिवाय सगळं लाऊड थिंकिंग आहे सो बरोबर चूक माहिती नाही। अन जे आठवताहेत ते तपशील बरोबर आहेत नक्की पण त्यांचे रेफ आता आठवणं अवघड आहेत। स्वतंत्र भारताची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी एक मोठी चळवळ हाती घेतली गेली ती म्हणजे हरित क्रांती नंतर सोबत श्वेतक्रांतीही। एकीकडे औद्योगीकरण आणि दुसरीकडे या क्रांत्या।