Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…

बिझी शेड्यूल आणि धावपळीमुळे अनेक लोक सकाळी नाष्टा करु शकत नाही. अनेक लोक वजन कमी व्हावे यासाठी नाष्टा करणे सोडतात. त्यांना वाटते की, यामुळे कॅलरी इनटेक कमी होईल. परंतु या चुकीमुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सकाळी नाष्ट न केल्यामुळे बॉडीवर होणा-या दुष्परिणामांविषयी सांगत आहेत.

सकाळचा नाष्टा का सोडू नये
सकाळचा नाष्टा आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यात मदत करतो. यासोबतच सकाळच्या नाष्ट्यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश केल्याने आपली बॉडी नेहमी हेल्दी राहते. सकाळचा नाष्टा न केल्याने वजन वाढणे, हार्ट डिसिज, डायबिटीज आणि स्ट्रेस सारख्या समस्या वाढतात. यामुळे सकाळी उठण्याच्या 1 तासाच्या आतच नष्टा करुन घ्यावा.
Recent Posts
  • सिक्रेट सुपरस्टार
  • शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
  • सैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
  • देखो_माही_मार_रहा_हैं
  • आदिमाया श्री सप्तशृंगी माता
  • नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा
  • नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…
  • विजयादशमी
  • सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…
  • तुम्ही केल्या या चुका तर अवेळी व्हाल म्हातारे, अवश्य टाळा…
  • असे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा ‘बॉईज’ची On Location झलक
  • रेशमी दुःखाची कथा सिनेरिव्ह्यू
  • लूक्सवर द्या लक्ष
  • व्हायरसला आळा घालण्यासाठी…
  • सावधान…पसरलंय कार्डिंगचं जाळं!

The post सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम… appeared first on Achiseekh ( Marathi ).



This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×